सोलापूर : लोकसभा निवडणुकीत पारदर्शकता येण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाकडे आचारसंहिता उल्लंघन, निवडणूक खर्चाचे उल्लंघन आणि निवडणुकीबाबत तक्रार किंवा माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. १८००२३३८९५० असा हा टोल फ्री क्रमांक आहे.
नागरिकांनी या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन कंप्लेंट मॉनेटरिंग सेल ( तक्रार निवारण केंद्र) चे नोडल अधिकारी अरविंद कोळी यांनी केले आहे.
निवडणूक विषयक तक्रारीसाठी १८००२३३८९५० टोल फ्री क्रमांक
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 11, 2019
Rating:

No comments: